Manasvi Choudhary
हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावण्याला विशेष महत्व आहे.
कपाळावर टिळा लावणे हे देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते.
लग्नसंमारभात टिळा लावणे शुभ मानले जाते.
मधल्या बोटाने स्वत:च्या व इतर व्यक्तीच्या कपाळावर टिळा लावावा.
शुभ कार्यावेळी मधल्या बोटाने टिळा लावणे शुभ मानले जाते.
अनामिकेने कपाळावर टिळा लावल्याने मनाला शांती मिळते.
ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या